का तीने मैत्री केली..
ती वादळा सारखी आली..
आणि डोळ्यात पाणी ठेऊन गेली..
एकट्याला सोडून जाण्यासाठी का..?
का तीने मैत्री केली..
तीचे येनं मला कळले नाही..
तीचं जानं मला कळले नाही..
शुद्धीवर आलो तेव्हा कळले..
माझ्याकडे काहीच उरले नाही..
तीच्या साठी झुरायचं..
तीच्या साठी मरायचं..
का असं होतंय..
शेवटी आपणचं आपलं उरायचं..
तीच्या साठी पाहिलेले स्वप्न..
तीच्यावर ठेवलेला विश्वास..
ती सहज तोडून गेली..
एकट्याला सोडून जाण्यासाठी..?
का तीने मैत्री केली..
No comments:
Post a Comment